
शेतकरी संघटना
शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव
शिवराज काटकर, तरूण भारत राजू शेट्टी यांच्या भाग्यात राज्यातील शेतकरी चळवळीचा निवडून आलेला खासदार होण्याचे यश लाभले. राष्ट्रीय पातळीवर ते चमकले. पण, त्यांच्याही संघटनेला आणि पक्षाला दुहीचा मोठा शाप लागला. प्रत्येकाच्या सुवर्णका ळात संघटनेतीलच मंडळी त्यांच्या विरोधात होती. प्रस्थापित फक्त मजा बघत होते. आजही बघत आहेत…. कदाचित डावपेच तोच असावा…. आभावग्रस्तांचा प्रभाव मोठा आहे. पण,