rajkiyalive

Category: शेतकरी संघटना

शेतकरी संघटना

hatkanangle loksabha : मुख्यमंत्र्यांनीच सुळकूड योजनेचा प्रश्न प्रलंबित ठेवला

इचलकरंजी, जनप्रवास  hatkanangle loksabha : मुख्यमंत्र्यांनीच सुळकूड योजनेचा प्रश्न प्रलंबित ठेवला : इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेमधून शुध्द व मुबलक पाणीपुरवठा करता येणे शक्य असल्याचा सकारात्मक अहवाल जिल्हाधिकारी व पाटबंधारे दोघा अधिकार्‍यानी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीपूर्वी दिला असतानाही सरकारमधील मंत्र्याच्या दबावाखाली हा अहवाल दाबून शासनाने खेडी व शहर असा वाद निर्माण केला. तसेच यासाठी समिती नेमून मुख्यमंत्र्यांनीच

Read More »
शेतकरी संघटना

RAJU SHETTI : ‘महायुती अन् महाविकास’च्या कात्रीत राजू शेट्टी

RAJU SHETTI : ‘महायुती अन् महाविकास’च्या कात्रीत राजू शेट्टी : काँग्रेसकडून इंडिया आघाडीतील प्रवेशाचा मुहुर्त, तर भाजप नेत्यांचा संपर्काने स्वाभिमानीचे कार्यकर्ते संभ्रमात     RAJU SHETTI : ‘महायुती अन् महाविकास’च्या कात्रीत राजू शेट्टी जनप्रवास । अनिल कदम RAJU SHETTI : ‘महायुती अन् महाविकास’च्या कात्रीत राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार वरून वातावरण चांगलेच तापायला लागले

Read More »
शेतकरी संघटना

SWABHIMANI SHETKRI SANGTNA : स्वाभिमानीचा ‘एक व्होट-एक नोट’चा नारा

SWABHIMANI SHETKRI SANGTNA : स्वाभिमानीचा ‘एक व्होट-एक नोट’चा नारा सांगलीची जागा ताकदीने लढविण्याचा निर्णय     SWABHIMANI SHETKRI SANGTNA : स्वाभिमानीचा ‘एक व्होट-एक नोट’चा नारा जनप्रवास । सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. माजी खा. राजू शेट्टी यांनी राज्यात सहा लोकसभा लढविण्याची घोषणा केली आहे, त्यामध्ये सांगली लोकसभेचा समावेश आहे त्यामुळे

Read More »
RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर
शेतकरी संघटना

RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर

®RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्याबरोबर केली शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा अदानी ग्रुप बळाच्या जोरावर शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणत आहे.   RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर जयसिंगपूर / जनप्रवास अदानीच्या राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात लढा देऊ, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना दिले. राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख

Read More »
शेतकरी संघटना

swabhimani : सहा जागांवरून निवडणूक लढवेल

swabhimani : सहा जागांवरून निवडणूक लढवेल बुलढाण्यात रविकांत तुपकर हे संघटनेमार्फत निवडणूक लढले तर आम्हाला आनंदच आहे. आमची देखील हीच इच्छा आहे असेही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटले आहे.   swabhimani : सहा जागांवरून निवडणूक लढवेल kolhapur  :  नवीन वर्षाचं स्वागत करताना ते मागच्या वर्षी सारखं वाईट वर्ष जाणार नाही अशी आशा करतो. आता यापुढे

Read More »
शेतकरी संघटना

(sangli ) सांगलीत ऊस दराची कोंडी फुटली

(sangli sugarcane ) एकरकमी 3175 चा निर्णय: बैठक यशस्वी जनप्रवास । सांगली गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या ऊस दराची कोंडी सोडविण्यात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना यश आले आहे. जिल्ह्यातील कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ऊसाला प्रती टन 3175 रूपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कारखानदार व शेतकरी संघटनेने मान्य केला. त्यामुळे ही

Read More »
शेतकरी संघटना

ऊस दराचा तोडगा आज निघणार का?

प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे घेणार बैठक जनप्रवास ।  सांगली : जिल्ह्यात ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही, दहा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने 26 डिसेंबरपर्यंत निर्णय देवू असे कारखानदारांनी स्पष्ट केले होते. परंतु दालमिया आणि क्रांती कारखान्यांनी बिले जमा केली आहेत. उर्वरित कारखान्यांचा निर्णय प्रलंबित असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी

Read More »
शेतकरी संघटना

(raju shetti ) आंदोलन योग्य पण दिशा भरकटली…

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे गेल्या 22 वर्षापासून उसदरासाठी आंदोलन करणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी यंदाही जोरदार आंदोलन केले. उसदरासाठी आंदोलन करणे चुकीचे नाही पण त्याला राजकीय वास येत असला तर मात्र आंदोलनाची दिशा बिघडते असाच जणू प्रकार यंदा घडताना दिसत आहे. राजू शेट्टींचे आंदोलन योग्य होते, पण राजकारणाच्या नादात त्याची

Read More »
शेतकरी संघटना

(swabhimani aakrmak ) स्वाभिमानी पुन्हा आक्रमक

वसंतदादा कारखान्यात कार्यकर्ते घुसले, गेट तोडण्याचा प्रयत्न, पोलीस-कार्यकर्त्यांत झटापट जनप्रवास ।  सांगली : जिल्ह्यात ऊस दराचा तिढा सुटलेला नसल्याने रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली. यंदा ऊसाला पहिली उचल एफआरपी अधिक 100 रूपये तसेच गतवर्षीचे 50 रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने वसंतदादा कारखान्यावर (दत्त इंडिया) आंदोलन करण्यात आले. सकाळी आक्रमक कार्यकर्ते कारखान्यात घुसले. आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या

Read More »
शेतकरी संघटना

सांगली जिल्ह्यातील कारखानदारांच्या फार्म्युल्याने शेतकर्‍यांना 110 कोटींचा फटका

…अन्यथा 1 डिसेंबरपासून राजारामबापू कारखान्याच्या गेटवर ठिय्या मारणार माजी खा.राजू शेट्टी   जनप्रवास, इस्लामपूर  सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केलेला ऊसदराचा फार्म्युला त्यांच्या पथ्यावर असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना तब्बल 110 कोटींचा फटका बसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसदराचा कोल्हापूर फॉर्म्युला सांगली जिल्ह्यात लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरचा ऊसदर मान्य असल्याचे

Read More »
शेतकरी संघटना

राजू शेट्टी फ्रंटफूटवर…

    दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 गेल्या दीड महिन्यापासून मागील उसाला 400 रूपये आणि येणार्‍या गळीत हंगामातील उसाला 3500 हजार दर मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे फ्रंटफूटवर आले आहेत. गेल्या 22 वर्षापासून सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनानी यंदा चांगलीच गती घेतली आहे. शेतकर्‍यांनीही त्यांना कधी नव्हे ती चांगली साथ

Read More »
शेतकरी संघटना

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका

वाहने पेटवली, धक्काबुक्कीचा प्रकार   जनप्रवास, कोल्हापूर  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन दिवाळीत ऊसदर आंदोलनाचा भडका उडालेला आहे. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलथवून टाकण्याचा प्रकार टाकळीवाडी येथे घडला आहे. तर काल रात्री वारणा साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. गेल्या हंगामातील उसाला प्रति टन 400 रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन 3500

Read More »
शेतकरी संघटना

..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही. 

जनप्रवास, जयसिंगपूर आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रूपये दिल्यास मी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ठिय्या

Read More »
शेतकरी संघटना

स्वाभिमानीची जनआक्रोश पदयात्रा स्थगित

राजू शेट्टी  मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा ः साखर कारखान्यास जाणारा ऊस गनिमी काव्याने रोखू   जनप्रवास, इस्लामपूर मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जनआक्रोश पदयात्रा स्थगित केल्याची घोषणा माजी खा.राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली. परंतू गतवर्षीचे 400 रुपये मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरु होवू देणार नाही. साखर कारखान्यास जाणारा

Read More »
शेतकरी संघटना

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

दिनेशकुमार ऐतवडे दिवाळीनंतर लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपने राज्यात 45 प्लसचे टार्गेट ठेवले आहे. इंडिया आघाडीही राज्यात वातावरण तापविण्यास सुरूवात केली आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शे्ट्टी यांनीही लोकसभेसाठी मशागत करण्यास सुरूवात केली आहे. गतवर्ष्ीच्या उसाला 400 रूपये आणि यंदाच्या उसाला चांगला दर मिळावा यासाठी त्यांनी

Read More »
शेतकरी संघटना

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

  दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 जनप्रवास (swabimani shetkari sangtna) भाजपचे सहयोगी सदस्य इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी नुकतेचे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर सावकार मादनाईक यांच्या उपस्थितीत भलतेच तोंडसुख घेतले. यावरून आता आवाडे आणि राजू शे्ट्टी यांच्यातील वाद वाढत चालला आहे. याचा फटका नेमका कोणाला

Read More »
शेतकरी संघटना

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

महाविकास आघाडीची भिस्त पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यावरच असणार आहे. कारण गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजू शेट्टी महाविकास आघाडीत येतील, असा आशावाद बोलून दाखविला आहे. दिनेशकुमार ऐतवडे, सांगली लोकसभेच्या निवडणुका कधी लागतील काही सांगता येत नाही. भाजपने मिशन 45 अंतर्गत राज्यात सर्वत्र आपली तयारी सुरू केली आहे. 48 लोकसभा मतदार संघात

Read More »
शेतकरी संघटना

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शिवराज काटकर, तरूण भारत राजू शेट्टी यांच्या भाग्यात राज्यातील शेतकरी चळवळीचा निवडून आलेला खासदार होण्याचे यश लाभले. राष्ट्रीय पातळीवर ते चमकले. पण, त्यांच्याही संघटनेला आणि पक्षाला दुहीचा मोठा शाप लागला. प्रत्येकाच्या सुवर्णका ळात संघटनेतीलच मंडळी त्यांच्या विरोधात होती. प्रस्थापित फक्त मजा बघत होते. आजही बघत आहेत…. कदाचित डावपेच तोच असावा…. आभावग्रस्तांचा प्रभाव मोठा आहे. पण,

Read More »
शेतकरी संघटना

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नुकताच पक्षनेतृत्वावर शंका व्यक्त केली आणि पक्षात फुटीचे वारे वाहू लागले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षात झालेल्या राजकीय भूकंपानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही हादरा बसत आहे. दिनेशकुमार ऐतवडे, सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नुकताच पक्षनेतृत्वावर शंका व्यक्त केली आणि पक्षात फुटीचे वारे वाहू लागले. राज्यात

Read More »
शेतकरी संघटना

रघुनाथदादा पाटील बी.आर.एस. पक्षात

भारतात आणि महाराष्ट्रात शरद जोशी यांनी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी स्वतंत्र शेतकरी संघटना स्थापन केले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाने भारावून गेलेली शेतकर्‍यांची अनेक पोरं तालुक्या-तालुक्यातून पुढे आली, नेते झाली. पसारा वाढला की मतभेद वाढतात. शेतकरी संघटनाही अनेकदा फुटली. शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला कायम ठेवत स्वतंत्र चुली जोशींच्या मूळ संघटनेला समांतर संघटना उदयास आल्या. काहींनी प्रस्थापित पक्षांची साथ

Read More »