
jayant patil news : महामार्ग रद्द केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील
jayant patil news : महामार्ग रद्द केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील : सरकार शेतकर्यांचा विरोध डावलून हा महामार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकर्यांच्या सोबत आहोत. जोपर्यंत हा महामार्ग रद्द केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा लढा सरकार विरोधात असाच सुरू राहील, असा इशाराही






























































